इतिहास

माहिती फोटो

एरंडगाव भागवत गावास मोठा ऐतिहासिक वारसा आहे हे गाव मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आहे त्यावेळी मराठवाडा हा निजाम शाहीच्या अमलाखाली होता व पश्चिम महाराष्ट्र हा इंग्रजांच्या तेव्हा निजाम शाहीतील सैन्य या गावात येऊन ग्रामस्थांना तुटत असत त्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या हिम्मतीने सदर चौकीवर हल्ला करून सदर चौकी उध्वस्त केली व त्या नंतर निजाम सहीने त्या ठिकाणी चौकी बांधण्याची हिम्मत केली नाही.

एरंडगाव भागवत हे गाव जायकवाडी धरणाच्या लागत बसलेले पुनर्वसित गाव आहे या गावाची लोकसंख्या १७३४ असून गावास पिण्याच्या पाण्यासाठी व शेती करिता जायकवाडी जलाशयातील पाण्याचा वापर केला जात आहे. एरंडगाव भागवत हे गाव बागायत गाव समजले जाते

गावाची सामान्य माहिती

एकूण लोकसंख्या
१७३४
पुरुष
८९१
महिला
८४३
पाणीपुरवठा आणि स्वच्छता
१२
रस्ते आणि रस्त्यावरील दिवे
८, ८०
शाळा,अंगणवाडी
१, २
स्वयं-साहाय्य गट
१६
वाचनालये,खेळाचे मैदान
१, १
आरोग्य शिबिरे